अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 निधी वितरित पहा जिल्हा निहाय यादी | Ativrushti Nuksaan Bharpai 2022 Maharashtra Nidhi

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात वर्ष 2022 मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जून ते ऑगस्ट या महिन्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली होती. या अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील विविध विभागांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी हा मंजूर केलेला आहे. त्यामुळे आजच्या या पोस्टमध्ये आपण कोणत्या विभागासाठी किती निधी हा मंजूर केलेला आहे. त्याचप्रमाणे या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला जिल्हा निहाय नुकसान भरपाईचा किती निधी मिळणार याची यादी सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.Ativrushti Nuksaan Bharpai 2022 Maharashtra Nidhi

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 निधी वितरित पहा जिल्हा निहाय यादी | Ativrushti Nuksaan Bharpai 2022 Maharashtra Nidhi Nuksan Bharpai Jilha Nihay list yadi
अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 निधी वितरित पहा जिल्हा निहाय यादी | Ativrushti Nuksaan Bharpai 2022 Maharashtra Nidhi

 

 

राज्यात जून ते ऑगस्ट या महिन्यात झालेल्या पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी मुळे ज्या शेतकऱ्यांची नुकसान झालेले होते, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने ३३४५ कोटी रुपये इतका निधी हा मंजूर केलेला आहे. त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्र राज्यातील सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात येत आहे. शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे या निधीमुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे. Ativrushti Nuksaan Bharpai 2022

 

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई विभागानुसार मिळालेल्या निधी:-

मित्रांनो राज्य सरकारने अतिवृष्टी(Ativrushti Nuksaan Bharpai 2022 Maharashtra) ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एकूण ३३४५ कोटी रुपये इतका निधी मंजूर केलेला आहे. आता आपण कोणत्या विभागासाठी किती रुपये निधी हा मंजूर केलेला आहे ते खाली जाणून घेणार आहोत.Ativrushti Nuksaan Bharpai 2022 Maharashtra Nidhi, Nuksan Bharpai Maharashtra

 

 

हे नक्की वाचा:- 50,000 अनुदान योजना यादी जाहीर

 

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई विभागानुसार निधी Nuksan Bharpai Maharashtra:-

अमरावती विभाग- मंजूर निधी हा ११९६ कोटी रुपये आहे.

नागपूर विभाग- मंजूर निधी हा ११५६ कोटी रुपये आहे.

औरंगाबाद विभाग- मंजूर निधी हा १००८ कोटी रुपये.

नाशिक विभाग- मंजूर निधी हा ३६ कोटी ९५ लाख रुपये.

पुणे विभाग- मंजूर निधी हा ४४ कोटी ३८ लाख रुपये

कोकण विभाग- मंजूर निधी हा २.६४ कोटी रुपये

 

 

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी आणि पूरग्रस्त निधीचे 13 हजार 600 रुपये यांना मिळणार

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई महाराष्ट्र जिल्हा निहाय यादी:-

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने अतिवृष्टीग्रस्तांना लवकरच निधी हा वितरित करण्यात येत आहे. Ativrushti Nuksan Bharpai Jilha Nihay Yadi नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी वितरित करण्यात येत आहे. या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला जिल्हा निहाय यादी प्रविष्ट केलेली आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकतात की, तुमच्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे? त्याचप्रमाणे तुमच्या जिल्ह्यातील एकूण हेक्टरचे झालेले नुकसान आणि तुमच्या जिल्ह्याला मिळणारा नुकसान भरपाईचा निधी हे सर्व माहिती पाहण्यासाठी खालील आम्ही तुम्हाला एका पीडीएफ ची लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून ते तुम्ही डाऊनलोड करून घ्या, आणि पाहू शकतात. ativrushti nuksan bharpai yadi 2022. nuksan bharpai list 2022 maharashtra

 

महत्वाचे अपडेट:- कर्जमाफी 50,000 अनुदान योजना ची नवीन यादी आली; लगेच डाऊनलोड करा

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी (Ativrushti Nuksan Bharpai Yadi)

 

कोणत्या जिल्ह्याला किती निधी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना जिल्ह्यानुसार निधी वितरीत करण्यात येत आहे. ativrushti nuksaan bharpai अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, आणि ज्या महसूल मंडळांचा समावेश हा नुकसानग्रस्तांमध्ये घेण्यात आलेला आहे, त्या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना लवकरच हा निधी वितरित करण्यात येणार आहे.

 

ativrushti nuksan bharpai 2022 चा निधी हा महाराष्ट्र शासनाने वितरित केलेला आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी ही संबंधित तलाठ्यांकडे उपलब्ध आहेत. लवकरच हा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्याच्या वेबसाईटवर या संबंधित याद्या प्रकाशित करण्यात येईल. अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला असून अनेक शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार असल्यामुळे शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसरा टप्पा हा जाहीर केलेला आहे. त्यामुळे अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसऱ्या टप्प्यातील निधी सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

 

शेतकरी बांधवांच्या संबंधित ही माहिती महत्त्वपूर्ण वाटत असल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. अशीच माहिती जाणून घेण्याकरिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment